मच्छीमारांच्या वाटेतील विघ्न कायम; दर्या खवळलेला, बोटी बंदरातच
रत्नागिरी:- वार्याचा वेग वाढल्यामुळे समुद्र खवळला असून वादळाची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे मच्छीमारीला बे्रक लागला असून पर्ससिननेट, ट्रॉलिंगसह गिलनेटधारक मच्छीमारांनी नौका बंदरात उभ्या...
जिल्ह्यात 24 तासात 68 जण कोरोना पॉझिटिव्ह
रत्नागिरी:- मंगळवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 24 तासात केवळ 68 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 1 रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात...
हँडबॅग पार्किंग मधील दुचाकीला लावली; दोन मिनिटात दोन लाखांवर चोरट्याने मारला डल्ला
रत्नागिरी:- चारचाकी मधील सामान रूममध्ये घेऊन जात असताना हँडबॅग पार्किंग मधील उभ्या दुचाकीला लावली आणि इथेच घात झाला. अवघ्या दोन मिनिटात चोरट्याने डाव साधत...
फोन पे वरील कॅशबॅकच्या अमिषापोटी वेतोशीतील तरुणीने गमावले 1 लाख 33 हजार
रत्नागिरी:- फोन पे वरील कॅशबॅक रिवॉर्ड लागल्याचे सांगत तालुक्यातील वेतोशी येथील तरुणीकडून एटीएम पिन घेत 1 लाख 33 हजार 951 रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली...
गणपती विसर्जनासाठी नवी नियमावली; गणपती मूर्ती असणाऱ्यांनाच 14, 19 सप्टेंबरला मांडवी, भाट्ये किनारी मिळणार...
रत्नागिरी:- गणेश विसर्जनाला रत्नागिरीतील मांडवी आणि भाट्ये किनारी प्रचंड गर्दी होते. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मंगळवार 14 सप्टेंबर आणि 19 सप्टेंबर रोजी मांडवी व...
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी अँटी करप्शन विभाग थेट तक्रारदाराच्या दारी
रत्नागिरी:- भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्यासाठी आता लाचलुचपत प्रतिबंधक खाते अपडेट होत असून थेट तक्रारदाराच्या घरापर्यंत जाऊन त्यांची तक्रार घेऊन कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक...
एक लाख बाप्पांना आज निरोप; गौरी-गणपती विसर्जनासाठी यंत्रणा सज्ज
रत्नागिरी:- जिल्हाभरात मंगळवारी गौरी-गणपतीचे विसर्जन होणार आहे. जिल्ह्यात जवळपास 1 लाख 15 हजार बाप्पांना निरोप देण्यात येईल. गौरी-गणपतीला जिल्ह्यात बाप्पाचे सर्वात मोठे विसर्जन करण्यात येते....
जिल्ह्यात 24 तासात 51 जण कोरोना पॉझिटिव्ह
रत्नागिरी:- सोमवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 24 तासात केवळ 51 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 1 रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात...
जिल्ह्यात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस; सर्व तालुक्यात तीन हजार मिलीमीटरपेक्षा जास्त नोंद
रत्नागिरी:- ऐन गणेशोत्सवात पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अजुन तिन दिवस हा जोर कायम राहील अशी शक्यता आहे. यंदा हंगामाच्या सुरवातीपासूनच पाऊस व्यवस्थित...
कोकण रेल्वे मार्गावर 16 ते 20 सप्टेंबर दरम्यान धावणार स्पेशल ट्रेन; चाकरमान्यांचा परतीचा प्रवास...
रत्नागिरी:- गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात आलेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने या मार्गावर दहा स्पेशल गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.16...












