आईची हत्या करणाऱ्या नराधम मुलाला रत्नागिरी पोलिसांनी केली अटक
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील घटना
रत्नागिरी:- सोलापूरमधील बार्शी शहरात पैशाच्या वादातून रागाच्या भरात आईच्या डोक्यात दगड घालून तिची निघृण हत्या करणाऱ्या दिवट्याला रत्नागिरी शहर पोलिसांनी...
जिल्ह्यात नवे रुग्ण केवळ 23 मात्र चार रुग्णांचा मृत्यू
रत्नागिरी:- गुरूवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात केवळ 23 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असले तरी मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनाने 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात 24 तासात...
तेरा गावांना ४४२ कोटीच्या निधीची प्रतीक्षा
मिऱ्या-नागपूर महामार्ग; जिल्ह्यातील २८ गावांचा समावेश
रत्नागिरी:- कोकणाला पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला जोडणार्या मिर्या-नागपूर मार्गासाठी रत्नागिरी ते कोल्हापूर १३४ किमीच्या मार्गाचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. निवाडा जाहीर...
अधिकारी, पदाधिकारी नाव वगळल्याच्या विषयालाच बगल; गटनेत्यांसह अनेक सदस्य गैरहजर
रत्नागिरी:- पंचयात समितीच्या ९ कोटीच्या नवीन इमारतीच्या भुमिपूजन सोहळयाच्या निमंत्रण पत्रिकेतील नावांवरून काल लोकप्रतिनिधी विरुद्ध शासकीय अधिकारी, असा सामना रंगला. याचे पडसात आजच्या पंचयात...
एसटी दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार
चिपळूण:-अलोरे भोपाळ कॉलनी येथे एस. टी. व दुचाकीचा आज सकाळी 9.30 च्या दरम्यान भीषण अपघात झाला असून या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार आहे.
दुचाकीस्वार प्रल्हाद...
दसरा ठरणार लकी; सोने खरेदीला मोठी झळाळी
रत्नागिरी:- कोरोनामुळे काही प्रमाणात विस्कळीत झालेल्या सराफी बाजाराला मागणीची झळाळी येऊ लागली आहे. दसर्यानिमित्त सोने आणि चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ सुरू झाली असून, दसरा...
शाळा सुरू मात्र एसटी सेवा अद्यापही बंदच
पंचायत समितीच्या सभेत वास्तव समोर; अनेक विद्यार्थ्यांना फटका
रत्नागिरी:- कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर गेले दिडवर्ष शाळांसह ग्रामीण भागातील एसटीच्या फेऱ्या बंद झाल्या होत्या. मात्र आता पुन्हा...
सहा दिवसात 59 हजार 861 जणांचे लसीकरण
मिशन कवच कुंडल मोहीमेला उत्तम प्रतिसाद
रत्नागिरी :- जिल्ह्यातील शंभर टक्के नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यासाठी नवरात्रोत्सवानिमित्त 8 ते 14 ऑक्टोबर कालावधीत मिशन कवच कुंडल मोहीम...
जिल्ह्यात 24 तासात 45 नवे पॉझिटिव्ह; शून्य मृत्यू
रत्नागिरी:- बुधवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 45 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनाने शून्य मृत्यू झाले आहेत.
जिल्ह्यात 24 तासात 14 रुग्ण उपचाराअंती...
राज्यातील कॉलेज २० ऑक्टोबरपासून सुरु होणार: ना. सामंत
मुंबई:- राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू झाल्यानंतर महाविद्यालये कधी सुरू होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं. करोनामुळे दीर्घकाळापासून बंद असलेली महाविद्यालये अखेर २०...












