रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर टीसीला मारहाण

रत्नागिरी:- रत्नागिरी रेल्वे स्थानकात तिकीट तपासणीचे शासकीय काम करत असतानाच मारहाण झाल्याची घटना 21 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णाजीराव...

वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला पती-पत्नीकडून मारहाण

राजापूर:- राजापूर तालुक्यातील तुळसवडे माणिक चौकवाडी येथे थकीत विज बिल वसुलीसाठी गेलेल्या विद्युत सहाय्यक कर्मचाऱ्याला पती-पत्नीकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा...

आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी विजयाचा निर्धार: नंदकुमार मोहीते

रत्नागिरी:- आगामी सर्व निवडणुकीमध्ये जिल्ह्यात आणि तालुक्यात 85 टक्के असलेल्या ओबीसींमधुनच लोकप्रतिनीधी निवडुन आणण्याचा निर्धार ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे तालुका अध्यक्ष नंदकुमार मोहीते यांनी व्यक्त...

राजापूरमध्ये टेम्पोला भीषण अपघात; 15 जण जखमी

राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावरील पन्हळे येथे बारशासाठी जाणाऱ्या छोट्या टेम्पोला शनिवारी सकाळी गंभीर अपघात झाला. या अपघातामध्ये पंधरा प्रवासी जखमी झाले. तर 8 जणांची प्रकृती...

जिल्हा परिषद सदस्यांच्या मुदतीचा काउंटडाऊन सुरू; उरले अवघे 54 दिवस 

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेतील विद्यमान सदस्यांची मुदत संपण्यासाठी अवघ्या 54 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि ओबीसी आरक्षणाचा गोंधळ, यांमुळे निवडणुका लांबून,...

दापोली वणौशी तिहेरी हत्याकांड उघडकीस; एका संशयिताला बेडया

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील वणौशी तर्फे नातू खोतवाडी येथे तीन वृद्ध महिलांची एकाच वेळी हत्या करणाऱ्या एकाला दापोली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. केवळ आठ...

जिल्ह्यात 1 हजार 24 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये; नव्याने 222 बाधित तर 3 मृत्यू 

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा पुन्हा दोनशे पार गेला आहे. 24 तासात 1 हजार 719 अहवालांमध्ये तब्बल 222 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना उपचाराखाली असलेल्या तीन जणांचा...

तेजस एक्स्प्रेसच्या रविवारी अप-डाऊन दोन्ही फेऱ्या रद्द

रत्नागिरी:- मध्य रेल्वेच्या अखत्यारित ठाणे दिवा रेल्वे लाईनवर अपग्रेडेशनच्या कामामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणारी रविवारी २३ जानेवारीच्या तेजस एक्स्प्रेसच्या अप-डाऊन दोन्ही फेऱ्या (२२११९/२२१२०) रद्द करण्यात...

सिग्नल तोडणाऱ्या १२९ जणांचे परवाने रद्द

रत्नागिरी:- सिग्नल तोडणाऱ्या वाहन चालकांना परिवहन विभागाने चांगलाच दणका दिला आहे. जिल्ह्यात परिवहन अधिकारी यांनी १२९ वाहन चालकांचे परवाने निलंबित केले असून पोलिस विभागाकडून १५१...

गाडीवरील ताबा सुटल्याने जयगड येथे चारचाकीचा अपघात; पंधरा वर्षीय मुलाचा मृत्यू, दोघे गंभीर 

रत्नागिरी:- तालुक्यातील वाटद मिरवणे येथे अवघड वळणावर चारचाकी वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याची घटना 21 जानेवारी रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात एका...