कशेळीतील साठ फूट सुळका ‘जिद्दी’कडून सर
रत्नागिरी:- कनकादित्य मंदिर आणि नयनरम्य किनार्यावरुन सुर्यास्ताचे दर्शन घेण्यासाठी प्रसिध्द असलेले कशेळीत (ता. राजापूर) साहसी पर्यटकांसाठीचे मुख्य ठिकाण बनणार आहे. येथील किनार्यावर समुद्रामध्ये उभा...
जिल्ह्यातील शाळा आजपासून पुन्हा गजबजणार
रत्नागिरी:- कोरोना बाधितांची संख्या घटल्यामुळे जिल्हाप्रशासनाच्या आदेशानुसार बंद करण्यात आलेल्या शाळा आज मंगळवारपासून (ता. 1) चालू होत आहेत. गेले दोन महिने विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास शिकवला...
राज्यात आजपासून निर्बंध शिथिल; रत्नागिरीचा समावेश ‘अ’ वर्गवारीत
मुंबई:- कोविड नियमावलीअंतर्गत 1 फेब्रुवारीपासून अंत्ययात्रांमधील उपस्थितीवर आता कोणतेही निर्बंध लागू नसतील. लसीकरण पूर्ण झालेल्यांना पर्यटनस्थळावर प्रवेश मिळणार असून जलतरण तलावही आता 50 टक्के...
रुग्णसंख्या घटतीच; जिल्ह्यात अवघे 57 पॉझिटिव्ह रुग्ण
रत्नागिरी:- जिल्ह्यात सापडणाऱ्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा घट झाली आहे. सोमवारी झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात जवळपास सहाशे तपासण्यांमध्ये केवळ 57 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 131...
खाजगी टेम्पो-रिक्षातून प्रवासास पोलिसांचा मज्जाव
महिलांमध्ये नाराजी; समविचारी मंच आवाज उठवणार
रत्नागिरी:- एसटी बंद असल्यामुळे श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे आजूबाजूच्या परिसरातील असंख्य महिला स्थानिक उद्योगधंद्यामध्ये रोजगारासाठी येतात. त्यांचा उदर निर्वाह यावरच...
आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवरच घेतला जाईल: ना. सामंत
रत्नागिरी:- दापोली, मंडणगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा फॉर्म्युला यशस्वी झाला आहे; मात्र तो पुढे रत्नागिरीपर्यंत आणायचा कि नाही हे स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी ठरवतील असे...
दुसऱ्या टप्प्यातील मोहोर ठरला वांझ; यावर्षी आंबा उत्पादन अत्यल्पच राहणार
रत्नागिरी:- अवकाळी पावसामुळे यंदा हंगामाच्या आरंभी आलेल्या मोहोरातून अत्यल्प उत्पादन मिळणार आहे. तर शेवटच्या टप्प्यात प्रचंड थंडीमुळे मोठ्याप्रमाणात आलेला मोहोरही वांझ असल्याने यंदाच्या हंगामातील...
खेड येथे मारुती सुझुकीच्या अपघातात पुण्यातील एकाचा मृत्यू
रत्नागिरी:- मुंबई गोवा महामार्गावरी मौजे निगडे येथे चारचाकीवरील ताबा सुटल्याने विरुध्द दिशेला जाऊन आदळली. या अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची घटना 29 जानेवारीला घडली आहे.
पोलिसांनी...
1 हजार 100 कोटी खर्च करत कोरेच्या विद्युतीकरणाचे 87 टक्के काम पूर्ण
रत्नागिरी:- धुरांच्या रेषा हवेत काढणारी कोकण रेल्वे आता वीजेवर धावणार आहे. पर्यावरणपुरक इंधनावर धावणारे इंजिन रेल्वेला जोडण्याचा निर्णय झाल्यानंतर आता कोकणाच्या कडाकपाऱ्यातून जाणारी कोकण रेल्वे...
सव्वा वर्षात रत्नागिरीतील विमानतळ कार्यान्वित होणार: ना. सामंत
रत्नागिरी:- चिपीच्या विमानतळाप्रमाणेच रत्नागिरीच्या विमानतळावर देखील 72 सिटरचे विमान सुरक्षितरित्या उतरु शकते. सद्या हे विमानतळ कोस्टगार्डच्या ताब्यात असल्याने देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्याला महत्व प्राप्त...












