जिल्ह्यात 41 पॉझिटिव्ह रुग्ण; एका मृत्यूची नोंद 

रत्नागिरी:- गुरुवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात जवळपास 984 तापसण्यांमध्ये केवळ 41 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 41 रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत. नव्याने एका मृत्यूची...

लांजा येथून ठासणीच्या दोन बंदुकांसह एकाला अटक

 लांजा:- विनापरवाना ठासणीच्या दोन बंदुका वापरत असल्याच्या मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार लांजा पोलिसांनी सोमवारी सायंकाळी ७.३० वा. धडक कार्यवाही करत वनगुळे गुरववाडी येथील ४२ वर्षीय...

राजापूरातील दीपक गुरव खून प्रकरणाचा छडा; संशयित आरोपीला बेड्या

राजापूर:- तालुक्यातील केळवडे येथे बंदूकीची गोळी लागून मृत्यु झालेल्या दिपक उर्फ बाबू राजाराम गुरव (४५) याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास लावण्यात राजापूर पोलीसांना यश आले...

घरपट्टी भरा, अन्यथा जप्तीची कारवाई

रत्नागिरी पालिका ; ५ कोटी वसूल, २९ हजार इमलेधारक रत्नागिरी:- रत्नागिरी पालिकेपुढे घरपट्टी वसुलीचे मोठा आव्हान आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये ११ कोटीची घरपट्टी वसुल करायची...

जिल्ह्यात 41 पॉझिटिव्ह रुग्ण; 2 मृत्यूची नोंद 

रत्नागिरी:- मंगळवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात जवळपास 1024 तपासण्यांमध्ये केवळ 41 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 48 रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत. नव्याने 3 मृत्यूची...

पूररेषेमुळे चिपळूण शहराचे दोन वर्ग; रेषा रद्द करण्याची मागणी

चिपळूण:- शहर परिसरातील पूररेषा निश्चित करणाऱ्या शासनाकडून निर्देशित केलेल्या लाल व निळ्या रेषेमुळे चिपळूण शहराचे दोन वर्ग झाले आहेत. एका वर्गात निषिद्ध क्षेत्र, तर दुसऱ्या...

प्रचंड प्रमाणात मोहोर मात्र फळधारणा अत्यल्प 

आंबा बागांची स्थिती; किटकनाशकांची फवारणी कमी करण्याच्या सूचना रत्नागिरी:- प्रचंड प्रमाणात आलेल्या मोहोराला फळधारणाच झालेली नाही. जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात ही परिस्थिती उद्भवलेली असून उत्पादनावर परिणाम होणार आहे....

अग्निशमन बंबाची शोरूमच्या भिंतीला धडक बसून 9 दुचाकींचे नुकसान; गुन्हा दाखल 

रत्नागिरी:- रत्नागिरी एमआयडीसी येथे लागलेली आग विझवून परतणार्‍या अग्नीशमन दलाच्या बंबाची शोरुमच्या भिंतीला धडक बसून मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना 6 फेब्रुवारी...

परशुराम घाटात जेसीबीवर कोसळली दरड; दोन कामगार दरडीखाली अडकले, एकाचा मृत्यू

चिपळूण:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळून ढिगाऱ्याखाली जेसीबी अडकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जेसीबीमध्ये  दोन कामगार असून त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते....

एसटी वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी ओबीसी संघर्ष समिती घेणार पुढाकार

रत्नागिरी:- एसटी कर्मचाऱ्यांचा विलिनीकरणासाठी तीन महिने बंद सुरू आहे. यामुळे सर्व सामान्याची गैरसोय होत असून त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. शासनाने या विषयाची गांभीर्याने...