हातीस पीर बाबर शेख ऊर्स होणार केवळ ५० जणांच्या उपस्थितीत

रत्नागिरी:- गेले दोन वर्ष कोरोनामुळे सर्वच उत्सवांवर बंदी घालण्यात आली होती. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या कोरोनाची रुग्णसंख्या घटत आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाकडून तालुक्यातील हातीस येथील...

जिल्ह्यात अवघे 20 पॉझिटिव्ह तर 81 कोरोनामुक्त

रत्नागिरी:- रविवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात जवळपास 864 तापसण्यांमध्ये केवळ 20 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर तब्बल 81 रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत. नव्याने एकाही...

पहिल्या टप्प्यात आलेल्या मोहोरातून उत्पन्न घटणार 

रत्नागिरी:- सातत्याने बदलत जाणारे प्रतिकूल हवामान आणि अवेळी पावसाचे सातत्य यामुळे यंदा आंबा हंगामाच्या आरंभी आलेल्या मोहोरातून अत्यल्प उत्पादन मिळणार आहे तर शेवटच्या टप्प्यात...

१५ प्रवेशांची अट प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून रद्द 

रत्नागिरी:- शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) २५ टक्के राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालयाने नमूद केलेल्या प्रवेशसंख्येबाबत शिक्षण क्षेत्रातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली....

जि. प. च्या 787 शाळा दुर्गम भागात; लवकरच जिल्हांतर्गत शिक्षक बदल्यांची प्रक्रिया

रत्नागिरी:- शासनाकडून आलेल्या सात निकषानुसार जिल्हा परिषदेच्या ८७८ प्राथमिक शाळा दुर्गम भागात वसलेल्या आहेत. सर्वाधिक शाळा खेड, राजापूर तालुक्यात आहेत. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे ही यादी पाठविण्यात येणार असून...

मिरकरवाडा येथे मच्छिच्या शेडवरुन जोरदार राडा; सहाजणांविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा येथील मच्छिच्या शेडवरुन एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण केली.याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार देण्यात आली असून 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात...

जिल्ह्यातील 273 ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनांमध्ये होणार बदल

रत्नागिरी:- जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर 2021 मध्ये मुदत संपलेल्या 50 आणि जानेवारी ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्‍या 223 अशा 273 ग्रामपांचायतीसह नव्याने...

रत्नागिरीकरांवर आकारणार एक हजार लिटरमागे आठ रुपये पाणीपट्टी

१० हजार २८८ मीटर बसवणार रत्नागिरी:- भविष्यात सुरू होणाऱ्या सुधारित पाणीयोजनेचे पाणी शहरवासीयांना जपून वापरावे लागणार आहे. हजार लिटरला ८ रुपये याप्रमाणे पाणीपट्टी आकारली जाणार...

जिल्ह्यात 24 तासात 41 पॉझिटिव्ह तर 74  कोरोनामुक्त 

रत्नागिरी:- शनिवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात जवळपास 2013 तपासण्यांमध्ये केवळ 41 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 74 रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत. नव्याने एकाही मृत्यूची...

7 नोव्हेंबर राष्ट्रीय ‍विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा: राष्ट्रपती

मंडणगड:- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शिक्षणाबाबतची ओढ आणि निष्ठेचे आजच्या युगात स्मरण करण्यासाठी 07 नोव्हेंबर हा राष्ट्रीय ‍विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा,...