रत्नागिरी तालुक्यातील पाणीटंचाई निवारणासाठी १५४ कोटी

मिऱ्या, शिरगावसह ३४ गावे ; मंत्री सामंत यांचे प्रयत्न यशस्वी रत्नागिरी:- तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने मंत्री उदय सामंत यांनी यशस्वी प्रयत्न केले आहेत....

ऑगस्टपासून विद्यार्थी पोषण आहाराच्या प्रतीक्षेत 

रत्नागिरी:- शासनाच्या शिक्षण विभागामार्फत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार वाटप केला जातो. कोरोना महामारीमुळे गेली 2 वर्षे शाळांमधून खिचडी शिजवून दिली जात...

राजापूरात लाच घेताना प्रभारी निवासी नायब तहसीलदाराना रंगेहाथ पकडले

रत्नागिरी:- ७० ब दाव्याच्या निकालाची ऑर्डर तक्रारदाराच्या बाजू देण्यासाठी पंधरा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या राजापुरातील नायब तहसीलदार याना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दहा...

जिल्ह्यात 24 तासात अवघे 18 पॉझिटिव्ह रुग्ण

रत्नागिरी:- बुधवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात जवळपास 811 तापसण्यांमध्ये केवळ 18 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर तब्बल 39 रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत. नव्याने एकाही...

जिल्ह्यातील हॉटेल्स आता रात्री बारापर्यंत सुरू ठेवण्याची मुभा

रत्नागिरी:-जिल्ह्यातील हॉटेल आता रात्री १२ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ बी. एन. पाटील यांनी...

समाजकल्याण समिती सभेत ‘प्रभारींच्या’ कामकाजावरून गदारोळ 

रत्नागिरी:- मागील पंधरा दिवसात विविध विकासकामांच्या फाईलवर सह्या न करणार्‍या प्रभारी अधिकार्‍यांवरुन जिल्हा परिषद समाजकल्याण समिती सभा चांगलीच गाजली. सभेला उशिरा आलेल्या संबंधित अधिकार्‍यांनेही...

ई- पीक पाहणीसाठी मुदतवाढ मिळावी; शेतकऱ्यांची मागणी

रत्नागिरी:- नव्या तंत्रानुसार ई- पीक पाहणी करणार्‍या शेतकर्‍यांना आपत्ती काळात नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. यासाठी 15 फेब्रुवारी रोजी ई-पीक पाहणीची मुदत संपली असून...

किनारी पर्यटनस्थळांच्या विकासासाठी सात कोटींचा निधी

रत्नागिरी:- जिल्ह्यातील किनारी पर्यटनस्थळांच्या विकासासाठी पर्यटन विभागाकडून सुमारे सात  कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. कामे मंजूर झालेल्या निधीतून पर्यटन स्थळे व तेथील भौतिक सुविधा...

डंपर अंगावरुन गेल्याने चिपळूण येथे विद्यार्थिनीचा मृत्यू

चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरुन दळवटणे येथे महाविद्यालयातील फी चे पैसे आणण्यासाठी दुचाकीवरुन जाताना डंपरने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरून दोन्ही विद्यार्थिनी खाली कोसळल्या आणि मागे बसलेल्या श्रुती...

..अन् कातळशिल्पांनी घेतला मोकळा श्‍वास!

लांजा तालुक्यातील कोट गावातील कातळशिल्प उजेडात; निसर्गयात्री संस्था, ग्रामस्थांची मेहनत रत्नागिरी:- लांजा तालुक्यातील कोट गावातील ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागातून अश्मयुगीन कातळशिल्प उजेडात आली आहेत. यासाठी ग्रामस्थांबरोबरच...