मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चार वाहनांचा खेडनजीक विचित्र अपघात

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे-गवळीवाडीनजीक रिलायन्स पेट्रोल पंपासमोर बुधवारी रात्री चार वाहनांच्या विचित्र अपघात झाला. या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले. ही चारही वाहने मुंबईहून...

रत्नागिरी ते मडगाव रेल्वे मार्गावर धावली इलेक्ट्रिक लोको; विद्युतीकरणाची चाचणी यशस्वी

रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या रत्नागिरी ते मडगाव विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या विद्युतीकरणाच्या कामाची आज रेल्वेच्या सुरक्षा तपासणी पथकाने लोको ट्रेन चालवून चाचणी घेतली. या चाचणीसाठी...

मिनी मंत्रालयात रंगलीय मार्च एण्डची लगीनघाई; आवारात वाहनांची तोबा गर्दी

रत्नागिरी:- जिल्हा नियोजन, राज्य शासनाकडून प्राप्त झालेला आणि जिल्हा परिषदेचा सादील असा सुमारे सव्वाशे कोटी रुपयांचा निधी मार्चअखेरपर्यंत खर्ची टाकण्यासाठी जिल्हापरिषदेमध्ये लगीनघाई सुरु आहे....

जिल्ह्याचा 11 कोटी 41 लाखांचा टंचाई आराखडा; 441 गावात टंचाईची शक्यता 

रत्नागिरी:- तालुकास्तरावरुन आराखडे उशिरा प्राप्त झाल्यामुळे विलंबाने का होईना पण जिल्ह्याचा टंचाई आराखडा अखेर मंजुर झाला. ४४१ गावात टंचाईची जाणवण्याची शक्यता लक्षात घेऊन ११ कोटी...

गावठाण भागात घर बांधताना एनए परवानगीची आवश्यकता नाही

 जिल्हा प्रशासनाचा सुधारित निर्णय रत्नागिरी:- जिल्ह्यातील गावांमध्ये गावठाणे घोषित करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. गावठाण दर्जा मिळाल्यानंतर तेथे राहणाऱ्या ग्रामस्थांना अनेक फायदे होणार आहेत....

खेडशीत घरी आलेल्या पाहुण्यानेच केली मंगळसूत्राची चोरी

रत्नागिरी:- घरी राहण्यास आलेल्या पाहुण्यानेच घरातील ४५ हजार रुपयांचे मंगळसूत्र लांबवले. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना बुधवार २३...

जिल्ह्यात नव्याने सापडला एक पॉझिटिव्ह रुग्ण

रत्नागिरी:- जिल्ह्यात नव्याने एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. नव्याने एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही. जिल्ह्यात एकच रुग्ण सद्यस्थितीत उपचाराखाली आहे.   आतापर्यंत 81 हजार 932...

गतवर्षात आरोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण वाढून 92 टक्क्यांवर 

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा पोलिसदलाने गतवर्षी दमदार कामगिरी करत ९२ टक्के गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल केले. गुन्हे प्रलंबित राहण्याचे प्रमाण अवघे ८ टक्क्यांवर आणण्यात पोलिसांना यश...

…तर रिफायनरीबाबत शिवसेना सकारात्मक: ना. सामंत

रत्नागिरी:- रिफायनरी येऊन येथील बेरोजगारी मिटणार असेल, नागरिकांच्या समस्या सुटणार असतील तर रिफायनरीबाबत शिवसेना सकारात्मक आहे. स्थानिक लोकांच्या मागणीवर शिवसेनेचे मत अवलंबून आहे. त्यांचे...

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर

रत्नागिरी:- राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे तीन दिवस कोकण दौर्‍यावर येत असून सिंधुदुर्गमधून 28 मार्च रोजी दौर्‍याला सुरुवात होणार आहे. 29...