ऑनलाईन हापूस विक्रीला पसंती; वाशी मार्केटमधील आवक घटली

रत्नागिरी:- कोरोनामुळे टाळेबंदीचे नियम कडक केल्यामुळे गतवर्षीप्रमाणे पुन्हा यंदाही थेट ग्राहकांपर्यंत हापूस पोचवण्याचा फंडा बागायतदारांनी अवलंबला आहे. त्याचा परिणाम वाशीसारख्या मोठ्या फळबाजारावरही झाला आहे....

रत्नागिरी जिल्ह्याला कोरोना लसीचे 10 हजार डोस मिळणार

ना. सामंत यांचा पाठपुरावा यशस्वी रत्नागिरी:- कोरोनावरील लसीचा तुटवडा असल्यामुळे जिल्ह्यातील मोहीम पूर्णतः थांबलेली आहे. ही मोहीम पुन्हा सुरु होईल अशी आशा निर्माण झाली आहे. लस...

संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते तेलेवाडीतील पडक्या विहीरीत मृतावस्थेत सापडला बिबट्या

संगमेश्वर:-तालुक्यातील कळंबस्ते तेलेवाडी येथील सितारम नेवरेकर यांच्या मालकीच्या पडक्या विहीरीत बिबट्या मृतावस्थेत सापडला असून याची खबर वनविभागाला देण्यात आली आहे. गेली दोन दिवस परिसरात कुजकट...

मिनी लॉकडाऊनने कलाकारांच्या उपजीविकेला झळ

रत्नागिरी:- संगीत, नृत्य ही माणसाच्या आरोग्याशीही निगडित आहे. नृत्यातून अनेक कलाकारांनी उंची गाठली, मनोरंजन केले. गेल्या वर्षी लॉकडाउन संपल्यावर जगण्याची आशा पल्लवित झाली असतानाच ‘ब्रेक...

मिनी लॉकडाऊनने बाजारपेठेतील 50 कोटींची उलाढाल ठप्प

रत्नागिरी:-शासनाने मिनी लॉकडाउन केले आणि रत्नागिरीतील बाजारपेठ पूर्णतः ठप्प झाली. मेडिकल, किराणा, फळे-भाजी विक्रेते वगळता अन्य सर्वच दुकाने बंद आहेत. त्यामुळे रोजची सुमारे आठ...

रत्नागिरी पालिकेला लॉकडाऊनचा फायदा

बाजारातील खोदाई सुरू ; डांबरीकरण लगेच करणार रत्नागिरी:- विकेंड लॉकडाऊनचा फायदा उठवत पालिकेने शहरामध्ये वर्दळीच्या ठिकाणी सुधारित पाणीयोजनेची नवीन पाइपलाइन टाकण्यासाठी खोदाई सुरू केली आहे. दोन...

सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्याची रुग्णसंख्या दोनशेपार; 24 तासात 214 पॉझिटिव्ह रुग्ण

तब्बल 7 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असताना सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात दोनशे पेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. शुक्रवारी 251 तर शनिवारी 248...

कोरोना काळातील परिस्थिती पाहून रुग्णवाहिका उपलब्ध करुन द्याव्यात: विक्रांत जाधव

रत्नागिरी:- जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिकांची अवस्था बिकट आहे. कोरोना काळातील परिस्थिती पाहून रुग्णवाहिका उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी पालकमंत्री...

रत्नागिरीत 42 गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले 

रत्नागिरी:- तालुक्यात कोरोनाने कहर केलेला असला तरी 42 गावांनी कोरोनाला दूर ठेवले आहे. त्यासाठी शासनाने दिलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून गावाला कोरोनामुक्त कसे ठेवता येईल,...

गायक अभिजीत नांदगावकर यांचे पहिले गीत होणार रिलीज!

21 वर्षांपूर्वी "ताक धिना धिन" विशेषत्वाने समाविष्ट करण्यात आलेले एकमेव गीत; अभिजीतने पुन्हा प्रोफेशनली केले रेकॉर्ड रत्नागिरी:- पुणे स्थित मूळचे रत्नागिरीतील प्रसिद्ध गायक अभिजीत नांदगावकर याचे...